महाराष्ट्र

विधानभवनातील दारूच्या बाटल्यांवर विखे पाटील यांची खोचक टीका

सरकार शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगले!: विखे पाटील नागपूर : विधानभवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या घटनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...

Read more

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी मिशनमोडवर काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*  पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी  *  महापालिकेतील सिटी कमांड कंट्रोलला भेट *  परिस्थिती हाताळण्यासाठी दिल्यात सूचना *  3 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण *  नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तात्काळ उपाययोजना...

Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड व्यवहाराला न्यायालयीन चौकशी होईपर्यंत स्थगिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : रायगड जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी संपूर्ण न्यायालयीन चौकशी होईपर्यंत त्या भूखंडाची विक्री अथवा अन्य व्यवहार करण्यावर...

Read more

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो कोटीच्या मागण्या सादर होणार

मुंबई - महाराष्ट्राच्या विधीमंडळ कामकाजाच्या इतिहासात तिसऱ्यांदा पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या...

Read more

धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेः खा.अशोक चव्हाण

 अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका! मुंबई :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावाने पाच...

Read more

ज्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत कराः सचिन सावंत

प्लास्टिक बंदीचा निर्णय शिवसेनेच्या कार्यपध्दतीप्रमाणे अविचारी मुंबई : राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिकबंदीचा निर्णय शिवसेनेच्या कार्यपध्दतीप्रमाणे अविचारी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु...

Read more

नाणार प्रकरणी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी सुभाष देसाईंनी राजीनामा द्यावा: खा. अशोक चव्हाण

उध्दव ठाकरेंनीही जनतेची मागावी  मुंबई :- नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी काल केंद्र सरकारने सौदी अराम्को आणि अ‍ॅडनॉक या दोन कंपन्यांसोबत ३ लाख...

Read more

लोकांना खायला अन्न नाही, आणि मोदी म्हणतात योग कराः खा. अशोक चव्हाण

औरंगाबाद :- देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करित आहेत. गोर गरिब लोकांना दोनवेळचे अन्न पोटाला मिळत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र...

Read more

आगामी निवडणुकींसाठी महाआघाडी करण्याचे काँग्रेसचे सूतोवाच

ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत काँग्रेच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चिंतन मुंबई :- आगामी निवडणुकींसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याचे काँग्रेसचे धोरण आहे असे सूतोवाच...

Read more

पालघरमध्ये भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. अशोक चव्हाण

मुंबई :-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजय झाला असून भाजपला या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा...

Read more
Page 27 of 66 1 26 27 28 66