महाराष्ट्र

आयाराम, गयाराम व घाशीरामांमुळे गोव्यात संकट, गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ''गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र...

Read more

काँग्रेसच्या नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण

मुंबई : काँग्रेसचे चांदिवलीचे आमदार आणि माजी मंत्री आरिफ नसीम खानयांच्यावर पैशांच्या नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला...

Read more

टकटक गँगची मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या ‘पर्स’वर पडली नजर

मुंबई - मुंबई आणि उपनगरात गाड्यांमधून मोबाईल पळवणाऱ्या टकटक गँगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आजपर्यंत सर्वसामान्य या गँगचे शिकार होत होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या...

Read more

नरेंद्र मोदी स्वत:च्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक : राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारले आहे. आपला ६८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या...

Read more

इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं

मुंबई - इंधन दरवाढ आणि महागाईचे विघ्न दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाल्यानं पेट्रोलचा दर प्रति लिटर 89.29...

Read more

विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा

मुंबई : भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे....

Read more

राज्यात नवं राजकीय आव्हान, आगामी निवडणुकांसाठी भारिप आणि एमआयएमची युती

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमने युती केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी हातमिळवणी केल्याने राज्यात...

Read more

आगामी निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडीः खा. अशोक चव्हाण

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यात येणार असल्याचे सुतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण...

Read more

दलित शब्दाच्या वापरासाठी रिपाईं सुप्रीम कोर्टात जाणार- आठवले

मुंबई: दलित शब्दाच्या वापरास मनाई करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी...

Read more

आक्रमक हिंदुत्व नंतर आळूच्या फतफत्यासारखे का झाले? – उद्धव ठाकरे

सत्तेवरील बेगडी हिंदुत्ववाद्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची, हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात दहशतवादी ठरवून खतम करण्याची. शिकागोतील हिंदू...

Read more
Page 20 of 66 1 19 20 21 66