• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2017

धनजंय मुंडेंनी काढले राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
धनजंय मुंडेंनी काढले राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे

मुंबई : राज्यातील सरकार गोलगोल असून त्यात सगळा झोल झोल आहे. या ‘सोनू’ सरकारवर जनतेला भरवसा राहिलेला नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सोमवारपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात शेतक-यांची कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, नेवाळी शेतकरी आंदोलन, कायदा व सुव्यवस्था, विविध खात्यातील भ्रष्ट्राचार, शिक्षण खात्यातील गोंधळ हे मुद्दे मांडणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अद्याप एकाही शेतक-याला लाभ मिळालेला नाही. १० हजाराचा लाभही शेतक-यांना झाला नाही. दुसरीकडे तुरखरेदीचा प्रश्नही गंभीर असल्याचे मुंडेंनी सांगितले. एसआरए प्रकरणाचे धागेदोरे गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. दुबार पेरणी, खते आणि बियांणासाठी सरकारने शेतक-यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.

धनंजय मुंडेंनेही शिवसेनेचा समाचार घेतला. कर्जमाफी आणि समृद्धी महामार्गावरुन शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे मुंडे म्हणालेत. कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर सरकारने मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटी रुपयांच्या ठेवी घ्यावात असे त्यांनी नमूद केले. भ्रष्टाचारावरुन त्यांनी सरकारला चिमटा काढला. सरकार गोलगोल आहे, त्यात सगळा झोल झोल आहे, म्हणून या सरकारवर जनतेचा भरवसा राहिलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतल्याने विरोधकांमधील मतभेद समोर आले आहेत. तर विरोधकांमध्ये फूट पडल्याने भाजप सरकारला दिलासा मिळाला आहे.

Previous Post

कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातून दोन कैदी पळाले

Next Post

माजी शिक्षणमंत्र्याचे ओरिएंटल महाविद्यालय अडचणीत

Next Post
माजी शिक्षणमंत्र्याचे ओरिएंटल महाविद्यालय अडचणीत

माजी शिक्षणमंत्र्याचे ओरिएंटल महाविद्यालय अडचणीत

थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अट रद्द करा!

सायन पनवेल टोलवेज कंपनीवर गुन्हा दाखल

सायन पनवेल टोलवेज कंपनीवर गुन्हा दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com