• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2017

मनपाच्या रुग्णालयात महत्वाच्या रक्त चाचण्या होत नसल्याने रुग्णात नाराजी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील फोन सेवा बंद

दिपक देशमुख
महापालिकेच्या आरोग्य विभागाचेे निघातायत नवी मुंबईकरांमध्ये वाभाडे
नवी मुंबई : मनपाच्या रुग्नालयात महत्वाच्या रक्त चाचण्या होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन दिवसापासून रक्त चाचण्या होत नसल्यामुळे शकडो रुग्ण माघारी जाऊन खाजगी लॅबोरेटरी मध्ये जाऊन आर्थिक परिस्थिती कमजोर असणार्‍या नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे.यामुळे मनपाच्या मुख्य कार्यालयातील आरोग्य विभाग नक्की काय काम करत आहे असा प्रश्‍न विचारला जात आहे.
मनपाच्या ऐरोली व नेरूळ येथील रुग्नालयात मूत्रपिंड, लिव्हर व मधूमेहाच्या चाचण्या होत नाहीत म्हणून त्या रुग्नालयातील रुग्णांना वाशी येथील रुग्णालयात पाठवले जाते. वाशी रुग्णालयातील शेकडो रुग्णांना देखील डॉक्टर या चाचण्या करण्यास सांगत आहेत. परंतु तीनही महत्वाच्या चाचण्यांचे किट आले नसल्यामुळे करण्यात येत नसल्याने अनेक रुग्णांना आड़चणींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
ऐरोली व नेरूळ येथे मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्नालये निर्माण केली. ही रुग्णालये सुरु होऊन तीन वर्षे उलटून गेली तरी महत्वाच्या चाचण्याही येथे होत नसल्यानं गरोदर माता तसेच शस्त्रक्रिया साठी ठेवलेल्या रुग्णांना भयानक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.कोणतीही शस्त्रक्रिया करताना तिन्ही रक्त चाचण्या कराव्याच लागत असल्याने रुग्ण हजारो रुपये खर्च करून खाजगी ठिकाणी करून घेत आहेत.
या चाचण्या होत नसल्यामुळे वाशी रुग्नालयातील रुग्णांना याचा चांगलाच फटका बसत असल्याचे परशुराम उबाळे यांनी सांगितले.मध्यमेहाची रक्त चाचणी सुद्धा होत नसल्याने त्या रुग्णांना खाजगी ठिकाणी जाऊन आपली टेस्ट करून घ्यावी लागत असल्याचे रुग्नांचे म्हणणे आहे.त्यामुळे मनपा आरोग्य प्रशासनाने याचा मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तत्परता दाखवावी अशी मागणी अनेक रुग्ण करत आहेत.
या बाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता,रक्त चाचण्यांचे किट संपले असतील तर सोमवार पर्यंत आणण्याची तजवीज करतो असे सांगितले.

Previous Post

धारावीच्या पालिका शाळेतील 3 मुले दादर चौपाटीवर बुडाली

Next Post

जुईनगरच्या चिंचोली तलावाला सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा

Next Post
जुईनगरच्या चिंचोली तलावाला सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा

जुईनगरच्या चिंचोली तलावाला सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा

राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयाकडून ओबामाच्या जन्मदिनी गोरगरीबांना आहाराचे वाटप

राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयाकडून ओबामाच्या जन्मदिनी गोरगरीबांना आहाराचे वाटप

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मुख्यमंत्री महोदय टोल चालकांनाही देशभक्ती शिकवा! : सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com