• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2021

रहीवाशांकडून विद्युत देयक वसुली करताना सक्तीची भूमिका अवलंबू नका : पांडुरंग आमले

adminbyadmin
in Uncategorized
0
आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

नवी मुंबई : : नवी मुंबई शहरातील प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४,८  परिसरातील रहीवाशांकडून विद्युत  देयक वसुली करताना सक्तीची भूमिका न अवलंबिता लवचिक भूमिका घेण्याची मागणी भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

कोरोना काळ ओसरला असला तरी संपलेला नाही. कोरोनामुळे रहीवाशांचे अर्थकारण उध्दवस्त झाले असून ते आता हळूहळू सावरू लागलेले आहेत. त्यातच राज्य सरकारने कोरोना  काळातच  रहीवाशांवर वीज दरवाढ लादलेली आहे. असे असूनही मधल्या काळात रहीवाशांना अव्वाच्या सव्वा अवास्तव वीजदेयक पाठविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घडलेले आहे. ते वीज  बिलही कमी आजतागायत झालेले नाही. अनेकांचे रोजगार गेलेले असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे. मुलांच्या शाळेची फी ही अनेकांना अजून भरता आलेली नाही. सानपाडा प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ७,८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील रहीवाशी मध्य, अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. शाळांचा अभ्यास ऑनलाईन असल्याने व येथील रोजगार गेल्याने अनेक रहीवाशी गावीच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून या परिसरातील वीज मीटर  काढून घेण्याचे व वीज प्रवाह खंडीत करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आपण रहीवाशांना वीज भरण्याबाबत मुदत वाढवून द्यावी. आलेले देयक टप्याटप्याने भरण्याची मुभा द्यावी. सध्या अर्थकारण मंदावल्याने, रोजगार गेल्याने सर्वच रहीवाशी जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपण वीज मीटर काढण्याचे तसेच वीज प्रवाह खंडीत करण्याचे प्रकार करू नये. आधीच वातावरण स्फोटक आहेत. रहीवाशी कमालीच्या तणावाखाली आला दिवस ढकलत आहेत. एमएसईडीसीने कोठेतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणूसकी दाखविणे आवश्यक आहे. वीज मीटर काढण्यास अथवा विद्युत प्रवाह खंडीत करण्यास कोणी आल्यास रहीवाशी व त्यांच्यात हाणामारीची पर्यायाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होण्याची भिती आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण  कंपनीने टोकाची भूमिका न घेता वीज बील भरण्यासाठी रहीवाशांना मुदत वाढवून द्यावी. रास्त दरात  वीज देयक पाठवावे तसेच थकीत बील टप्याटप्याने भरण्याची सवलत द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Previous Post

अखेर तोडले आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे

Next Post

नेरूळ सेक्टर ६ मध्ये सीसीटीव्हीचे लोर्कापण उत्साहात

Next Post
नेरूळ सेक्टर ६ मध्ये सीसीटीव्हीचे लोर्कापण उत्साहात

नेरूळ सेक्टर ६ मध्ये सीसीटीव्हीचे लोर्कापण उत्साहात

कबुतरे, कावळे मृत होत असल्याने भीतीचे मळभ दुर करण्यासाठी जनसामान्यांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करा : सौ. रूपाली किस्मत भगत

कबुतरे, कावळे मृत होत असल्याने भीतीचे मळभ दुर करण्यासाठी जनसामान्यांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करा : सौ. रूपाली किस्मत भगत

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

मुषक नियत्रंण कामगारांचे थकीत वेतन तातडीने द्या : नामदेव भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com