• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 29, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 17, 2021

नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकला : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा पुन्हा होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबई महानगरपालिकेची  सहावी सार्वत्रिक निवडणूक चार-सहा महिने पुढे ढकलण्याची लेखी मागणी सारसोळेचे ग्रामस्थ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी लेखी निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक उच्चांक आपल्या महाराष्ट्र राज्यातच झालेला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने केलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत. राज्य सरकारचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी पायाला भिंगरी लावून परिश्रम केले आहेत. कोरोना कमी झाला असे वाटत असतानाच कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याचे राज्यात पहावयास मिळू लागले आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी होवू लागल्याने मास्कविना फिरणे, गर्दीत मिसळणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातच महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकारण्यांकडून सार्वजनिक हळदीकुंकू, आरोग्य शिबिरे, अत्यल्प दरात धान्य वाटप यासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन वाढीस लागले आहे. यातूनही नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढीला लागण्याची भीती आहे. राजकारणापेक्षा, निवडणूकीपेक्षा नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. निवडणूका चार-सहा महिन्यांनी कधीही घेता येतील, परंतु कोरोनाचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या जिवितहानीच्या नुकसानीची आपण भरपाई कोठून करणार? राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार व  पुन्हा नव्याने होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबईच्या हितसाठी महापालिका सार्वत्रिक निवडणूका चार-सहा महिने पुढे ढकलणे आवश्यक आहे. जालन्यात नुकतेच लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे चित्र अन्यत्रही दिसण्याची शक्यता आहे. कोरोना पूर्णपणे संपुष्ठात आल्यावर नवी मुंबईसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.

Previous Post

महापालिका मुख्यालयाजवळील तलावात बेलापुर ग्रामस्थांना पुन्हा दिसली मगर

Next Post

सौ. शर्मिला ठाकरेंच्या हस्ते पाच मनसे शाखांचा उदघाटन सोहळा उत्साहात

Next Post
सौ. शर्मिला ठाकरेंच्या हस्ते पाच मनसे शाखांचा उदघाटन सोहळा उत्साहात

सौ. शर्मिला ठाकरेंच्या हस्ते पाच मनसे शाखांचा उदघाटन सोहळा उत्साहात

कुकशेतच्या ग्रामस्थांसाठी कुकशेतच्याच ढाण्या वाघाचे हर्डिलियाच्या प्रवेशद्वारावर १९ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू!

कुकशेतच्या ग्रामस्थांसाठी कुकशेतच्याच ढाण्या वाघाचे हर्डिलियाच्या प्रवेशद्वारावर १९ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू!

साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिग २०२१ चे विजेतेपद

साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिग २०२१ चे विजेतेपद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com