• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 24, 2020

कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

adminbyadmin
in Uncategorized
0
कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या  शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई : आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रकरणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना लेखी निर्देश देवून ‘अ’ प्रमाणे अहवाल मागविला आहे.पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, कळंबोली शहर अध्यक्ष संतोष कुमार शुक्ला, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, तळोजे विभागीय अध्यक्ष सुनील भोईर आदींनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शासकिय निवासस्थानी भेट घेवून सविस्तर चर्चा केली.

त्यावेळी पनवेल संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनावर त्यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना आदेश काढले.ना. पाटील पुढे म्हणाले की, ठेवीदारांचे पैसे परत मिळाले पाहिजे. रिझर्व्ह बँकेने जे निर्बंध. लादले आहेत, त्यामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही. मात्र, ठेवीदारांसाठी उचित निर्णय घेण्याकरिता राज्य शासन निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही पाटील यांनी कडू यांच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी ना. मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.सहकार आयुक्त कवडे यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच मंत्रालयात पुन्हा बैठक बोलावून कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे, ठेवी परत मिळवून देण्यासाठी धोरण ठरविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

संचालक, ट्रस्टची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत!.

बँक अध्यक्ष, जबाबदार संचालक आणि कर्नाळा ट्रस्टच्या मालकीची मालमत्ता त्वरित विक्रीस काढावी किंवा बँकेत ज्या 500 कोटीच्या ठेवी आहेत, त्यावर सहकार तज्ञांचा सल्ला घेवून त्यातून ठेवीदारांना पैसे परत केले पाहिजे.आर्थिक मंदी आणि बँक घोटाळामुळे ठेवीदारांना जगणे असहाय्य झाले आहे. त्यांच्या हक्काच्या ठेवी त्यांना परत मिळवून देण्यासाठी पनवेल संघर्ष समिती कार्यरत राहील.- कांतीलाल कडूअध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती

Previous Post

कोपरखैराणे, प्रभाग ४२ मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Next Post

काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!: बाळासाहेब थोरात.

Next Post
काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!: बाळासाहेब थोरात.

काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!: बाळासाहेब थोरात.

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

भाजप सरकारच्या हुकूमशाहीसमोर काँग्रेस झुकणार नाही, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत राहू!: बाळासाहेब थोरात

‘जगाकडून कौतूक पण आता आणखी कसोटी, गाफील राहू नका’ :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला नवी मुंबईतील विकास कामांचा आढावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com