काश्मीरमध्ये पुन्हा ‘इसिस’,जबाबदारीची जाणीव होणार का?, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल
बई - जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याच्या घटनेवरुन सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे....






