• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2020

गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात पावसाळी पूर्व कामांअंर्तगत महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना त्यातील माती व गटारात तुंबलेला कचरा काढण्यात आला. त्याबाबत सर्वप्रथम आपले सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून मनापासून मनोज मेहेर यांनी आभार मानले. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटारांची सफाई करावी यासाठी मनोज मेहेर यांनी एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाला  निवेदनही सादर केले होते. 

महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना जो गाळ, कचरा बाहेर काढला, त्यालाही आता सहा-सात झाले आहेत. गटारातून बाहेर काढलेला गाळ, कचरा आता सुकला  असून त्याची  दुर्गंधी आता ग्रामस्थांना व रहीवाशांना सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाचा  काळ  आहे. आमच्या परिसरात ७ कोरोनाचे रूग्ण सापडले आहे. परिसरातील रहीवाशांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच या दुर्गंधी पसरल्याने लोकांमध्ये आजार वाढण्याची भीती आहे. ही समस्या दोन दिवसापूर्वीच पालिका नेरूळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून देवूनही कचरा  व मातीचे ढिगारे अजूनही हटविण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरालाही बकालपणा आलेला असल्याचे मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

लोक नाराज आहेत. कोरोनाच्या भीतीखाली वावरत आहेत. त्यातच आता कचऱ्याच्या सुकलेल्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहून आपण पालिकेच्या संबंधित विभागाला सेक्टर सहा परिसरातील व सारसोळे गावातील गटारांच्या बाजूलाच  ठेवलेले मातीचे ढिगारे व कचरा हटविण्याचे आदेश देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.

मनोज मेहेर यांनी ईमेलच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे ही तक्रार करताच त्यांनी अवघ्या २५ मिनिटात मनोज मेहेर यांच्या तक्रारीची दखल घेत उपायुक्त टी.पी.पवार यांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश दिले.

Previous Post

नेरुळमध्ये मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप सुरु

Next Post

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

Next Post
बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

ठिगळ लावलेले पॅकेज निरूपयोगी!: अशोक चव्हाण

पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

कोपरखैराणेची मुलुखमैदानी तोफ देविदास हांडेपाटील अनंतात विलिन!

कोपरखैराणेची मुलुखमैदानी तोफ देविदास हांडेपाटील अनंतात विलिन!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com