• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 28, 2020

आर टी ई प्रक्रिया सन २०२०-२१ अंमलबजावणीसाठी भाजपचे आयुक्तांना साकडे

adminbyadmin
in Uncategorized
0
आर टी ई प्रक्रिया सन २०२०-२१ अंमलबजावणीसाठी भाजपचे आयुक्तांना साकडे

सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई : आर टी ई अर्थात विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार २००९ च्या अंमलबजावणीची भाजपचे नवी मुंबई जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

देशातील /राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थी, आर्थिक मागास घटक, विधवा- परितक्त्या महिला घटकांची पाल्य यांना चांगल्या व दर्जेदार शाळांमध्ये शासनाच्या २५ टक्के कोट्यातून  मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा कायदा आर टी ई २००९ मध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्यानुसार मागास व गरीब घटकातील अनेक गरजू होतकरू विद्यार्थी उत्तम दर्जाच्या शिक्षणाचा लाभ घेत आहेत . काही आडमुठे शिक्षण संस्था शासनाच्या या नियमाला बगल देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते, सध्या कोरोना संकटामुळे शासन यंत्रणेकडून आर टी ई अंतर्गत शिक्षण प्रवेश प्रक्रियेला विलंब झालेला आहे. त्यामुळे या उपक्रमाला विरोध करणाऱ्या खाजगी शाळांचे तर फावणार आहे मात्र आर टी ई अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेवरच अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक हानी होऊ नये म्हणून भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांनी २८ जुलै रोजी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून या शालेय शिक्षण प्रक्रियेत जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या वर्षी अजुन ही आर टी ई ची पहीली यादी मार्च २०२० मध्ये प्रसिध्द होऊन ही नवी मुंबईतील आडमुठ्या खाजगी शाळांनी अजुन ही प्रवेश प्रकीया पुर्ण करुन घेतलेल्या नाहीत. त्यामुळे पहील्या यादीत पात्र होऊन ही प्रवेश न मिळाल्याने मुलांचे नुकसान होऊ नये म्हणुन पालक भयभीत झाले आहेत. तेव्हा आयुक्तांनी या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालावे अशी मागणी सोरटे आयुक्तांना केली.

Previous Post

आगामी दोन महिने शिधापत्रिका नसलेल्यांना आधारकार्डधारकांना शिधा वाटप दुकानातून मोफत धान्य देण्याची मागणी

Next Post

पोलिसांसाठी साकारण्यात आलेला हा गृहप्रकल्प म्हणजे पोलिसांप्रति असलेल्या कृतज्ञनतेची पोचपावती : मुख्यमंत्री

Next Post
पोलिसांसाठी साकारण्यात आलेला हा गृहप्रकल्प म्हणजे पोलिसांप्रति असलेल्या कृतज्ञनतेची पोचपावती : मुख्यमंत्री

पोलिसांसाठी साकारण्यात आलेला हा गृहप्रकल्प म्हणजे पोलिसांप्रति असलेल्या कृतज्ञनतेची पोचपावती : मुख्यमंत्री

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

जुईनगर सेक्टर २३ मधील महापालिका जुईपाडा समाजमंदिर विवाह हॉल या ठिकाणी अ‍ॅटीजेन टेस्ट सुरू करा : रवींद्र सावंत

उघड्या गटारांमुळे पनवेलमधील नागरीकांच्या आरोग्यास धोका

उघड्या गटारांमुळे पनवेलमधील नागरीकांच्या आरोग्यास धोका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com