• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2020

भाजी पिकविणारे उपाशी आणि भाजी विकणारे मात्र तुपाशी

adminbyadmin
in Uncategorized
0
भाजी पिकविणारे उपाशी आणि भाजी विकणारे मात्र तुपाशी

Navi Mumbai: A view of APMC vegetable market as farmers' protest enters fourth day, in Navi Mumbai on Monday, June 04, 2018. (PTI Photo) (PTI6_4_2018_000046A)

दिपक देशमुख

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी मार्केटमधील वास्तव

नवी मुंबई : दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसल आहे. त्यासोबतच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटलाही याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात ७० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्या आता स्वस्त झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात मात्र मोठ्या चढ्या भावाने विविध प्रकारच्या भाज्या किरकोळ व्यापारी विकत आहेत.त्यातच श्रावण महिना असल्याने नागरिकांचा ओढा भाज्याकडे असल्याने किरकोळ भाजी विक्रेते गब्बर झाले आहेत.दरम्यान एपीएमसी बाजारात ५० टक्के माल अजूनही शिल्लक राहिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे 

मुसळधार पाऊस सुरू झाल्या पासून दिवसात कोबीचा भाव ३ रुपये किलो, टोमॅटो ५ ते १० रुपये किलो, पडवळ ८ रुपये किलो, फरसबी १२ रुपये किलो, वांगी ५ ते १० रुपये किलो, दुधी ७ ते ९ रुपये किलो,लालभोपला ५ ते ७, भेंडी १५ ते १८, भेंडी क्र. २ १० ते १२, फ्लॉवर ५ ते ८, तोंडली व पडवळ ८ ते १०, ढोबळी मिरची १० ते १५ व कारली ८ ते १० रुपये या बाजारभावाने विकल्या जात आहेत. पण हीच भाजी नवी मुंबईमधील किरकोळ बाजारात मात्र चार ते सहा पट जादा भावाने विकली जात आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करत आहेत. पण तीच भाजी किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर विकताना ग्राहकाकडून चांगलाच नफा कमवत असल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मात्र आपले येण्याजण्याचे भाडे मिळणेही दुरापास्त झाले आहे.

Previous Post

स्माईल्स फांऊडेशनकडून पोलिसांना रेनकोट तर टॅक्सीचालकांना धान्याच्या किटचे वितरण

Next Post

नेरुळच्या म्हात्रे बंधूकडून प्लाझ्मा पेशींचे दान

Next Post
नेरुळच्या म्हात्रे बंधूकडून प्लाझ्मा पेशींचे दान

नेरुळच्या म्हात्रे बंधूकडून प्लाझ्मा पेशींचे दान

तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम  तलाव बनविण्याची  मनोज मेहेरची मागणी

तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मनोज मेहेरची मागणी

सानपाडा नोडमध्ये तीन कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी

सानपाडा नोडमध्ये तीन कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com