• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 6, 2020

नेरूळमधील अहिल्याबाई होळकर हा क्वारन्टाईंन सेंटरमधील भोजनाच्या चौकशीची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

Navimumbailive.com@gmail.com :- ९८२००९६५७३

समाजसेवक हरेश भोईर यांचा पालिका आयुक्त अभिजित बांगरांकडे पाठपुरावा

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर ९ येथील अहिल्याबाई होळकर हा क्वारन्टाईंन सेंटरमधील कोरोना रूग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची चौकशी करण्याची मागणी समाजसेवक हरेश भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

कोरोना आजाराच्या विळख्यात नवी मुंबई शहर व या शहरातील नवी मुंबईकर अडकलेले आहेत. कोरोनाचा प्रसार व उद्रेक  रोखण्यासाठी  व कोरोनाच वाढती साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासन व ऐरोलीचे आमदार, लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अथक प्रयास  करत आहेत. कोरोना रूग्णांना रूग्णालयीन सुविधा, क्वारन्टाईंन सेंटर व अन्य उपचाराच्या सुविधा यावर स्वत: तुम्ही बांगरसाहेब आणि नवी मुंबईचे विकासपर्व संदीपजी नाईकसाहेब सातत्याने ‘अपडेट’ घेत आहेत. नेरूळ पूर्वेकडील सेक्टर ९ मधील अहिल्याबाई होळकर या क्वारन्टाईंन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांच्या जेवणाबाबत  सातत्याने तक्रारी येत आहे. भोजन निकृष्ठ दर्जाचे  देत असल्याचा उपचारासाठी  दाखल झालेल्या कोरोना रूग्णांकडून टाहो फोडला  जात आहे.  ही सत्य परिस्थिती आहे. आपणही या वस्तूस्थितीचा आढावा घ्या. आपणासही समस्येचे गांभीर्य  समजून येईल. आपण अहिल्याबाई होळकर क्वारन्टाईंन सेंटरमधील रूग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची चौकशी करून भोजन सुधारणेचे निर्देश द्यावेत. भोजनाच्या निकृष्ठ दर्जाबाबत कोरोना रूग्णांच्या वाढत्या तक्रारीमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासन कोरोना रूग्णांसाठी करत असलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले असून आपली प्रतिमा मलीन होत  आहे. आपण लवकरात लवकर संबंधितांना भोजनाचा दर्जा सुधारण्याचे आदेश द्यावेत अथवा भोजनपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला हटवून चांगल्या दर्जाचे भोजन पुरविणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला ते काम द्यावे, आपण स्वत: भोजनाबाबत चौकशी करावी,अशी मागणी समाजसेवक अभिजित बांगर यांनी केली आहे.

Previous Post

विलगीकरण केंद्रातील महिला सुरक्षेसाठीच्या SOP कधी जाहीर करणार

Next Post

बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Next Post
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या :  अशोक गावडे

स्वच्छ भारत मिशन - २०२१ अंर्तगत नवी मुंबई शहरामध्ये सुशोभीकरण मोहीम राबवा : अशोक गावडे

सारसोळे महापालिका शाळेमधील निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करा : मनोज मेहेर

कोरोनाग्रस्त शिक्षिकेच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : शिक्षक सेना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com