• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2020

देशातील गंभीर प्रश्नावरून भाजप जनतेला भरकवटत आहे : इम्तियाज जलील

adminbyadmin
in Uncategorized
0
देशातील गंभीर प्रश्नावरून भाजप जनतेला भरकवटत आहे : इम्तियाज जलील

सुजित शिंदे :  ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com

महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांनी आजपासून स्विकारला पदभार

नवी मुंबई : देशात आता गंभीर प्रश्न उभे असताना त्यावरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप, आर.एस. एस, बजरंग दल एक सुनियोजित कट रचून देशात हिंदू, मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र  देशातील जनता आता मूर्ख नसून सुज्ञ बनत चालली आहे. त्यामुळे जनता भाजपच्या असल्या भूलथापांना यापुढें बळी पडणार नाही, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

ए.आय.एम.आय.एम प्रणित विद्यार्थी आघाडीचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई कामोठेमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मागील पाच वर्षे राज्यात भाजपचे सरकार होते, मात्र तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे नाही वाटले आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्यामुळे भाजप मुळ मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्यांना हात घालत आहे आणि असे आहे तर केंद्रात भाजपचे सरकार आहे.  त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करुन दाखवून द्यावे. नाहक नागरीकांचे लक्ष   विचलित करू नये असे देखील जलील यांनी सूनावले. यावेळी  व्यासपीठावर माजी आमदार वारीस पठाण,फैयाज अहमद,महासचिव शाहनवाज खान,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  डॉ. कुणाल खरात, प्रभाकर पारधे, शहजाद खान, प्रशांत वाघमारे, रुमान राझवी, सानीर सय्यद, मझर पठाण आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

हाजी शाहनवाझ खान यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी  नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे व रायगड जिल्ह्यात हाजी शाहनवाझ खान यांचा असलेला जनसंपर्क एमआयएमला  नजीकच्या काळात पक्षसंघटनेसाठी उपयुक्त ठरणार असल्याने त्यांच्या प्रदेश महासचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

*** आज देशात असो किंवा राज्यात सर्वच स्तरावर  विद्यार्थी व तरुणांच्या चळवळीतुन एक चांगल्या प्रकारे नेतृत्व पुढे येत आहे आणि येणाऱ्या दिवसात या विद्यार्थ्यांच्या चळवळीला एम एम आय आणखी बळकटी देईल. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोकण असो किंवा नवी मुंबई येथील एकही कॉलेज शिल्लक नसेल की जिथे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमची विद्यार्थी आघाडी लढताना दिसेल.

  • हाजी शाहनवाझ खान,

महासचिव, एम. आय.,एम

Previous Post

प्रभाग ९६ मध्ये स्वच्छता व सफाई करण्याचे पालिकेकडून ठेकेदाराला आदेश

Next Post

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

Next Post
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

मनोज मेहेर यांचा प्रभाग समिती सदस्यपदाचा राजीनामा

कोरोना रुग्णवारील वैद्यकीय उपचार देयकाची चौकशी करा : मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com