मुख्यमंत्री महोदय वातानुकुलीत कार्यालय सोडून मराठवाड्यात या; म्हणजे दुष्काळाची तीव्रता कळेलः खा. अशोक चव्हाण
* खोटी आकडेवारी देऊन मुख्यमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल * जालना जिल्ह्यात जनसंघर्ष यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद, गावोगावी जंगी स्वागत जालना : राज्य सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त...








