admin

admin

गाडी पार्किगच्या वादामुळे १ वर्षाचा तुरूंगवास

गाडी पार्किगच्या वादामुळे १ वर्षाचा तुरूंगवास

मुंबई : मोठ्या शहरात गाडी पार्किंगवरुन नेहमीच किरकोळ वाद होतात. मात्र, मुंबईत पार्किंग वादावरुन एका व्यक्तीला १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा...

‘समन्वयी’ युगाचा अस्त… अटलबिहारी वाजपेयींचं निधन

भाजपा प्रदेश कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण

स्वयंम न्युज ब्युरो मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गुरुवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय,मुंबई येथे श्रद्धांजली अर्पण...

‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भाजपाने महान नेता गमावला’

‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भाजपाने महान नेता गमावला’

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी वाहिलेली श्रद्धांजली स्वयंम न्युज ब्युरो मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने...

लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणारः खा. अशोक चव्हाण

नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला!

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणार इंग्रजी वर्तमानपत्र वाचनाची आवड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणार इंग्रजी वर्तमानपत्र वाचनाची आवड

नवी मुंबई :  शिक्षण व्हिजन हाती घेऊन गुणवत्तापूर्व शिक्षणावर भर देत नानाविध उपक्रम राबविणा-या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दैनंदिन घडामोडींची माहिती होऊन...

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर...

‘समन्वयी’ युगाचा अस्त… अटलबिहारी वाजपेयींचं निधन

‘समन्वयी’ युगाचा अस्त… अटलबिहारी वाजपेयींचं निधन

नवी दिल्ली:  उत्तुंग व्यक्तिमत्व... सर्वसमावेशक नेतृत्व... अमोघ वक्तृत्वाचे धनी आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची आण्विक तटबंदी भक्कम करणारे भारताचे माजी पंतप्रधान...

धरणं 90% भरली; पाणी कपातीचं संकट टळणार

धरणं 90% भरली; पाणी कपातीचं संकट टळणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला...

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर लाल किल्लाही रोमांचित झाला असता व लाल किल्ल्यानेच स्वतःच्या डोक्यावर भगवा फेटा बांधून घेतला असता

मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाल किल्ल्यावरून मोदींनी केलेल्या भाषणावर टिपण्णी केली आहे.पंतप्रधानांनी या वेळी लाल किल्ल्यावरून भाषण करताना डोक्यावर भगवा...

Page 398 of 868 1 397 398 399 868