• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 26, 2020

मुंबई-नवी मुंबई प्रवासबंदीची भाजपची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
मुंबई-नवी मुंबई प्रवासबंदीची भाजपची मागणी
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. नवी मुंबईत सापडलेले कोरोना रूग्ण हे मुळातच नवी मुंबईतले नाममात्र असून अधिकाधिक नवी मुंबई बाहेरचे आहेत. नवी मुंबईतून बाहेर रोजगारानिमित्त जाणे अथवा बाहेरून रोजगारानिमित्त नवी मुंबईत येतात, त्यामुळे कोरोनाला खतपाणी मिळते. नवी मुंबई शहराला कोरोनामुक्त करायचे असेल तर नवी मुंबईतून रोजगारासाठी बाहेर जाणारे व बाहेरून येणारे यावर किमान कोरोना काळात बंदी आणण्याची मागणी नवी मुंबई भाजपचे जिल्हामंत्री विजय घाटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईतील लोकसंख्येच्या मानाने कोरोना रूग्ण तुरळक अहो. महापालिका प्रशासनाची आरोग्य यंत्रणा, आमदार, पालिका लोकप्रतिनिधी सतर्क असून जनजागृतीही व्यापक झालेली आहे. आजवर जे जे कोरोना रूग्ण सापडले आहेत, ते सर्व मुंबई, भिवंडी, ठाणे व अन्यत्र कामासाठी जाणारे आहेत अथवा त्या भागातून कामासाठी नवी मुंबईत येणारे आहेत. ग्रामीण भागात जिल्हाबंदी प्रभावीपणे राबविली जात आहे. नवी मुंबईतून मुंबई-ठाणे शहरात जाण्याचा मार्ग असला तरी बाहेरून येणारी वाहने नवी मुंबईत कोठेही थांबणार नाहीत याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. तसेच कोरोना असेपर्यत नवी मुंबईतून कामानिमित्त कोणी बाहेर जाणार नाही व बाहेरून कोणी नवी मुंबईत येणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने व राज्य सरकारने खबरदारी घेतल्यास नवी मुंबई शहर अल्पावधीतच कोरोनामुक्त शहर झालेले पहावयास मिळेल, असा आशावाद विजय घाटे यांनी व्यक्त केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे नवी मुंबई जिल्हा महामंत्री विजय घाटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस, ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांना ट्विट करत आपली कोरोनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
Previous Post

वाधवा सोसायटीतील रहीवाशांना अखेर मिळाले डीमार्टच्या गाडीमधून धान्य व जीवनावश्यक साहीत्य

Next Post

कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा!

Next Post
कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा!

कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा!

आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

! नवी मुंबई सुरक्षित राहू दे!

! नवी मुंबई सुरक्षित राहू दे!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com