• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2020

वृक्षछाटणीसह नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची नगरसेविका रूपाली भगत यांची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
वृक्षछाटणीसह नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची नगरसेविका रूपाली भगत यांची मागणी

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com 

नवी मुंबई : पावसाळा आता जवळ आला असल्याने प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए व १८ मधील वृक्षांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करण्याची व नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची लेखी मागणी भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

भागातील नेरूळ सेक्टर १६, १६ ए व १८ या परिसरात वृक्षछाटणी होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या ठिसूळ झाल्या आहेत. त्या पडण्याची शक्यता आहे. पावसाळ्याअगोदर जोराचा वारा आल्यास  त्या फांद्या खाली पडून झाडाखालून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना इजा करू शकतात अथवा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांचे नुकसान करू शकतात. धोकादायक फांद्यामुळे जिवित अथवा वित्त हानी होण्याअगोदर परिसरात लवकरात लवकर वृक्षछाटणी अभियान राबविणे गरजेचे असल्याचे नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रभागातील नेरूळ सेक्टर १६, १६ ए व १८ या परिसरात पथदिव्यांची अवस्था काही ठिकाणी दयनीय झालेली आहे. काही ठिकाणी पथदिवे नादुरुस्त अवस्थेत बंदच आहेत. काही पथदिव्यांच्या बाहेर वायरी आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व पथदिव्यांची तपासणी व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. पाऊस सुरू झाल्यावर पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती होणे अवघड आहे. विद्युत केबल्स उघड्यावर असल्याने शॉक लागून जिवितहानी होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रभागामध्ये नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीसाठी व धोकादायक फांद्यांच्या छाटणीसाठी विशेष अभियान राबविण्याची मागणी नगरसेविका भगत यांनी केली आहे.

Previous Post

स्वस्त दरात भाजी-फळे विक्रीचा विजय साळेंचा उपक्रम आजही सुरूच

Next Post

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

Next Post
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!

कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा : आशिष शेलार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com