• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2020

निवारा केंद्रातील नाका कामगारांना व मजुरांची गावी जाण्याकरिता व्यवस्था करा: मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
निवारा केंद्रातील नाका कामगारांना व मजुरांची गावी जाण्याकरिता व्यवस्था करा: मनोज मेहेर

भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून बनविण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नाका कामगार व मजुरांना त्यांच्या गावी जाण्याकरिता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने व्यवस्था करण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नाका कामगारांची व मजुरांची पालिका शाळेमध्ये तसेच अन्यत्र अशा  १८ ठिकाणी बनविण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये व्यवस्था  करण्यात आलेली आहे.  या  निवारा केंद्रामध्ये महापालिका प्रशासन  सध्या १८५० व्यक्तिंची व्यवस्था करत असून त्यांना भोजन व निवास सुविधा देत  आहे. याशिवाय ३३ हजार ९१८ व्यक्तिंना  दररोज जेवण  सुविधा देत आहे.  सध्या परराज्यातील अथवा अंर्तगत राज्यामध्ये जे मजुर, कामगार आहेत, त्यांना सरकारच्या वतीने जाण्याची परवानगी व जाण्याकरिता सुविधाही दिलेली आहे.  महापालिका प्रशासनाने निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची सोय लवकरात लवकर करून द्यावी.  जेणेकरून निवारा केंद्र सांभाळण्याचा महापालिका प्रशासनावरील ताण कमी होईल. येथील कर्मचारी वर्ग अन्य कामासाठी वळविण्यात येईल. कोरोना  इतक्यात आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मात्र शाळा  आता महिन्यात सुरू होतील. शाळांमध्ये निवारा केंद्र चालविणे अवघड होईल. त्यामुळे निवारा केंद्रातील मजुरांना लवकरात लवकर पालिका प्रशासनाने त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करून  द्यावी,  अशी मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.

Previous Post

सारसोळे महापालिका शाळेमधील निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करा : मनोज मेहेर

Next Post

नेरुळमध्ये मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप सुरु

Next Post
नेरुळमध्ये मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप सुरु

नेरुळमध्ये मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा : मनोज मेहेर

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com