• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 27, 2020

रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता, तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा ईव्हीएममध्ये! सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात  भाजपाचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यांची ही शंका एका अर्थाने ईव्हीएममधील गडबडीला दुजोरा देणारीच असून ईव्हीएमने मतदान झाले तरच भाजपा विजयी होऊ शकतो असा आहे. रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा हा ईव्हीएममध्ये आहे. म्हणूनच त्यांचा बॅलटपेपरवर विश्वास दिसत नाही, असे सणसणीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पदवीधर व शिक्षकांनी खरे मतदान करून भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. हा वर्गही आता भाजपापासून दुरावला असून मोदी सरकार व त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळला आहे. मोदींच्या राज्यात अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन हवेतच विरले उलट १२ कोटी रोजगार मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे गेले. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. इतकेच काय मोदींनी त्यांच्या न्हाव्यालाही यावर्षी रोजगार दिला नाही. देशाला अधोगतीला लावले असून मोदींबद्दल तोच आक्रोश या निवडणुकीतून दिसून आलेला आहे.

मोदींच्या ‘मन की बात’लाही आता मोठ्या प्रमाणात डिसलाईक केले जात आहे. सोशल मीडियातून त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोल केले जात आहे. यातून त्यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे ही वस्तुस्थिती आहे. ईव्हीएमवर विरोधकांकडून वारंवार शंका घेतल्या जात आहेत त्या रास्त असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर खरे मतदान दिसेल आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा पराभवच नाही तर तो पक्ष नेस्तनाबूत होईल, असे सावंत म्हणाले.

Previous Post

महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईत प्रभाग 96चा प्रथम क्रमांक

Next Post

‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’चे प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांच्याकडून घरोघरी वितरण

Next Post
‘श्रीगणेश  दिनदर्शिका २०२१’चे  प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत  यांच्याकडून  घरोघरी वितरण

‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’चे प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांच्याकडून घरोघरी वितरण

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते प्रभाग ७६च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते प्रभाग ७६च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

नेरूळमध्ये ‘कॉग्रेस दिन’ उत्साहात साजरा

नेरूळमध्ये ‘कॉग्रेस दिन’ उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com