• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 5, 2015

केरळात मान्सूनचे आगमन

adminbyadmin
in देश - विदेश
0
केरळात मान्सूनचे आगमन

तिरुवनंतपूरम : केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी अधिकृत घोषणा केली. आठवडाभरात हा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्यातील अधिकार्‍यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात उकाड्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे सर्व देशभरात पावसाची वाट पाहिली जात आहे. केरळमध्ये गेल्या 48 तासापासून पाऊस पडत आहे. केरळमध्ये हवामान विभागाची 14 केंद्रे आहेत. यापैकी 70 टक्क्यांहून अधिक केंद्रांच्या परिसरात सलग दोन दिवस अडीच मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
मॉन्सूनने संपूर्ण दक्षिण अरबी समुद्र व्यापले आहे. मध्य अरबी समुद्राचा काही भाग तसेच लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकमधील काही किनारी प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांतही मॉन्सून दाखल झाला आहे.
कर्नाटक आणि उर्वरित तामिळनाडू, रायलसीमाचा काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश आणि बंगालच्या उपसागरातील उत्तर आणि दक्षिण भागात येत्या 48 तासांत मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
भारतात यावर्षी 93 टक्के पाऊस बोईल असा यापूर्वी अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता 88 टक्के पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Previous Post

माथाडी उद्यानाचा बकालपणा घालविण्याची मागणी

Next Post

राष्ट्रवादीच्या स्थापनादिनानिमित्त नवी मुंबईत समाजोपयोगी कार्यक्रमांची मांदियाळी

Next Post
राष्ट्रवादीच्या स्थापनादिनानिमित्त नवी मुंबईत समाजोपयोगी कार्यक्रमांची मांदियाळी

राष्ट्रवादीच्या स्थापनादिनानिमित्त नवी मुंबईत समाजोपयोगी कार्यक्रमांची मांदियाळी

जागतिक पर्यावरणदिनी कॉंग्रेसकडून जनजागृतीसह सफाई अभियान

जागतिक पर्यावरणदिनी कॉंग्रेसकडून जनजागृतीसह सफाई अभियान

‘घोषवाक्य न राहता स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे’

‘घोषवाक्य न राहता स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com