कर्जबुडव्या उद्योगपतींच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणार का? तुळजापूर येथे उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे शिबिर संपन्न तुळजापूर :- गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या गळ्यात सराईत...
Read moreलातूर :- देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देशात लोकशाही रूजवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र आज सत्तेवर आलेले लोक काँग्रेस संपवण्याची...
Read more‘रिव्हर मार्च’मध्ये सहभागी अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणातूनच बळकटी मुंबई :- मुख्यमंत्र्यांना अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून हवे तर...
Read moreसातारा : शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची...
Read moreव्हिडीओ संदर्भात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न मुंबई : टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये...
Read moreमुंबई :- सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डी. जी. वंजारा, दिनेश एम. एन. आणि राजकुमार पांडियान...
Read moreनिवडणुकीचा निधी जमा करण्याकरिताच विकास आराखडा तयार असतानाही अधिसूचनेचे मसूदे काढले जात आहेत बिल्डरांच्या फायद्यासाठी विकास आराखड्याच्या मूळ उद्देशालाचा हरताळ...
Read moreशेतक-यांप्रमाणे हातात पाट्या घेऊन गुंतवणुकीच्या दाव्यासह उद्योजकांचेही फोटो काढणार का? गुंतवणुकीबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी मुंबई : गेल्या साडेतीन वर्षात राज्य...
Read moreमुंबई :- श्रीरामपूरचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात...
Read moreकाँग्रेस शिष्टमंडळाने केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी, काँग्रेसचे जिल्हास्तरीय शिबीर संपन्न बीड :- राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आठ महिने झाले अजून सर्व शेतकऱ्यांची...
Read more"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com