भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती मॅग्नेटीक नाही तर पॅथेटीक झाली आहेःखा. अशोक चव्हाण
शेतक-यांप्रमाणे हातात पाट्या घेऊन गुंतवणुकीच्या दाव्यासह उद्योजकांचेही फोटो काढणार का? गुंतवणुकीबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी मुंबई : गेल्या साडेतीन वर्षात राज्य...







