शेतकरी कुटुंबात जन्मले असते तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते!: खा. मल्लिकार्जून खर्गे
* काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा व दुष्काळ पाहणी दौऱ्याचा प्रारंभ * शेतकऱ्यांना द्यायला पैसाच नसल्याने दुष्काळ जाहीर करण्यात दिरंगाई: खा. अशोक चव्हाण...









