admin

admin

इतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल?, राज ठाकरेंनी भाजपाला फटकारलं

इतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल?, राज ठाकरेंनी भाजपाला फटकारलं

मुंबई -  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्यांच्या राजकारणावरुन भाजपा सरकारला चांगलेच फटकारले आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय...

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

देशात अराजक, मोदी ‘चॉपस्टिक’ दांडिया खेळण्यात मग्न-शिवसेना

देशाच्या चार प्रमुख स्तंभांना चॉपस्टिकच्या काड्यांएवढीही किंमत उरलेली नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चॉपस्टिकने कसे खायचे याची धडे घेत आहेत....

भाजपमुळे येणार पोल्ट्री व्यवसायावर ‘संक्रात’

भाजपमुळे येणार पोल्ट्री व्यवसायावर ‘संक्रात’

मुंबई : बीफबंदी, बोकडनिर्यात बंदीपाठोपाठ मुंबई शहरातून धावणार्‍या कोंबडी वाहतुकीच्या गाड्यांवर निर्बंध लादून पोल्ट्री उद्योगाच्या मुळावर घाला घालणाऱ्या धोरणाचा आग्रह...

श्रमिक सेनेमुळे मिळाले घंटागाडी कचरा वाहतूक कर्मचार्‍यांना थकबाकीसह किमान वेतन

श्रमिक सेनेमुळे मिळाले घंटागाडी कचरा वाहतूक कर्मचार्‍यांना थकबाकीसह किमान वेतन

मुंबई : लोकनेते गणेश नाईक यांनी स्थापन केलेल्या श्रमिक सेना युनियनच्या  पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या घंटागाडी कचरा वाहतूक कर्मचार्‍यांना किमान वेतनासह...

अर्जुन पुरस्कार मिळालेल्या बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ

अर्जुन पुरस्कार मिळालेल्या बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ

बॉक्सिंगमध्ये चांगली कामगिरी करून भारताचे नाव उंचावणाऱ्या एका बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ आली आहे. आपल्या बॉक्सिंगच्या करिअरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...

अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळवल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करूः खा. अशोक चव्हाण

* भाजप शिवसेना सरकारकडून मराठवाड्यावर जाणिवपूर्वक अन्याय * जनसंघर्ष यात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद, गावोगावी जंगी स्वागत हदगाव जि. नांदेड : भाजप शिवसेना...

गुणवत्तेशी तडजोड न करता शीळ-महापे उड्डाणपूल दोन महिन्यांत खुला करावा : आ. संदीप नाईक

गुणवत्तेशी तडजोड न करता शीळ-महापे उड्डाणपूल दोन महिन्यांत खुला करावा : आ. संदीप नाईक

नवी मुंंबई : ठाणे-बेलापूर मार्गानंतर नवी मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रस्ता म्हणून शीळ-महापे रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावर सध्या एमएमआरडीएच्यावतीने उड्डाणपूल बांधण्याचे...

भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाहीः खा. अशोक चव्हाण

भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाहीः खा. अशोक चव्हाण

* उदगीर येथे काँग्रेस नेत्यांची दुष्काळग्रस्त शेतक-यांशी चर्चा * जनसंघर्ष यात्रेचे गावोगावी जंगी स्वागत, जनतेचा प्रचंड पाठिंबा * विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा...

Page 372 of 868 1 371 372 373 868