महाराष्ट्र

रास्त भाव दुकानात 35 रुपये किलो दरानेच तूरडाळ

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ मुंबई : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावटप दुकानात तूरडाळ प्रती किलो 35 रुपये या दरानेच विक्री...

Read more

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात...

Read more

काश्मीरमध्ये पुन्हा ‘इसिस’,जबाबदारीची जाणीव होणार का?, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

बई - जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याच्या घटनेवरुन सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे....

Read more

उन्नत मार्गातील बाधित ठरलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला मंजुरी

शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई :  ठाणे-ऐरोली-कळवा प्रकल्पातील अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळाली असून यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील...

Read more

५ वर्षानंतर एटीएसला डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला

मुंबई :- नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळसकरच्या औरंगाबादेतील एका मित्राला कुंवारफल्लीतून ताब्यात घेतले होते. सचिन प्रकाशराव अधुरे असे त्याचे नाव असून,...

Read more

केरळ पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार : विखे पाटील

मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...

Read more

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले – केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राजकारणातील अजताशत्रू ; सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारेकविमनाचे सर्वसमावेशक महान नेतृत्व हरपले...

Read more

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले : आठवले

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राजकारणातील अजताशत्रू ; सर्वांना सोबत घेऊन...

Read more

नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला!

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल...

Read more

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर...

Read more
Page 29 of 72 1 28 29 30 72