मुंबई - निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत झाले, तसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या...
Read moreसांगली : देशात मोदीविरोधी वातावरण असल्याच्या वल्गना करणाऱ्या विरोधकांना सांगली महापालिकेच्या निकालाने धडा दिला असून आता काँग्रेसने २०१९ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी...
Read moreमुंबई : सरकारच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून शेतकरी, एसटी कर्माचारी यांच्यानंतर राज्य सरकारी कर्मचारीही संपावर गेले आहेत त्यामुळे राज्यभरातील सरकारी कार्यालयातील काम कामकाज...
Read moreअबू सालेमला पॅरोल देण्यास न्यायालयाचा नकार मुंबई : कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ११९३ साखळी...
Read moreमुंबई : मुंबईत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे काही प्रश्न आहेत. यासंदर्भात बीडीडी चाळीमध्ये...
Read moreशिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई करताना भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले. या...
Read moreमुंबईः देशाच्या राजकारणात जेव्हा-जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा झालीय किंवा होते, तेव्हा पंतप्रधानपदासाठी एकच नाव पुढे येतं आणि ते म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद...
Read moreमुंबई: शिवसेनेनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांपाठोपाठ आता संपर्क नेतेही बदलले जात आहेत. कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम...
Read moreचिपळूण : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठी माणसांसाठी काहीही केलेले नाही. शिवसेना नेत्यांची बिल्डरांशी...
Read moreविशेष अधिवेशन केव्हा बोलावणार हे सरकारने स्पष्ट करावे! मुंबई : राज्याचे गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री आठवडभरापासून मराठा आंदोलनाच्या भीतीने घराबाहेर पडायला घाबरत...
Read more"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com