महाराष्ट्र

! खरच का बेटी बचाव? !

आज भारतात सगळीकडे ‘बेटी बचाव’चे बोर्ड दिसतात, शासकीय यंत्रणाद्वारे कार्यक्रम होतात. प्रसिध्दीमाध्यमेही वर्तमानपत्रे या योजनांचे, कार्यक्रमांचे तोंड भर भरून कौतुक...

Read more

एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात १००० कोटींची वाढ

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल १ हजार कोटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप  शिवस्मारकाचं  कामदेखील सुरू झालेलं नाही. याचमुळे शिवस्मारकाच्या...

Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री...

Read more

बंजारा समाजातील कुटुंबांच्या घरकुलासाठी पाच कोटींचा निधी देणार – प्रा. राम शिंदे

मुंबई : विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या विकासासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना सुरू केली असून घरे नसलेल्या बंजारा समाजातील कुटुंबांना या...

Read more

इमॅजिकामध्ये नववर्ष २०१९ चे स्वागत डीजे सुकेतू याच्या साथीने

मुंबई : देशातील पहिले आणि सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन उद्यान, इमॅजिकाने नववर्ष २०१९ चे स्वागत सर्वोत्तम मनोरंजन आणि साहस यांच्या मिलाफाने परिपूर्ण पॅकेजसह...

Read more

कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू होणे लांच्छनास्पद!: विखे पाटील

तुकाराम काळे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी मुंबई : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट बॅंकेसमोर उपोषणाला...

Read more

खेड खोंडे कातळवाडी मध्ये निकम यांच्या घराला लागली आग

गणेश नवघरे खेड : खेड तालुक्यातील खोंडे-कातळवाडी येथे दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घराला आग लागल्याची घटना घडली यामध्ये घराचे मोठ्या...

Read more

भाजपचा नव्हे साम, दाम, दंड, भेदाचा विजय: खा. अशोक चव्हाण

मुंबई, : राज्यपातळीवर भारतीय जनता पक्षाने गेली चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नैतिकता बासनात गुंडाळून ठेवण्याची प्रक्रिया कायम ठेवली असून...

Read more

गल्लीबोळातल्या नेत्यांवर हल्ले होत असतात

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय...

Read more

शेतकऱ्यांना नाही सरकारमधील मंत्र्यांना मानसोपचाराची गरज: खा. अशोक चव्हाण

अकोला : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतक-यांना मदत करून आत्महत्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी...

Read more
Page 19 of 72 1 18 19 20 72