महाराष्ट्र

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री

देशातील प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी भारतीय लोकशाही व्यवस्था सक्षम नागपूर : आपल्या लोकशाहीची रचना अत्यंत आदर्शवत असून देशातील प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता संविधानाने  दिलेल्या  या  लोकशाही व्यवस्थेत आहे. आजच्या तरुणांनी ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानमंडळातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन समारंभात ते बोलतहोते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, शिक्षण आणिसंसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, न्यायमंडळ, विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत.  सरकार  म्हणून  ओळखले जाणारे कार्यकारी मंडळ हे राज्यातील प्रत्येक प्रश्नासाठी विधानमंडळाला उत्तरदायी असते. याशिवाय राज्यात होणाऱ्या पै-न-पै खर्चाचा  आढावा शासनाला विधीमंडळास सादर करावालागतो. त्यामुळे सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी त्याला विधानमंडळास उत्तरदायी ठेवण्यात आले आहे.   कायदे करणे हा विधानमंडळाचा सार्वभौम अधिकार आहे. सभागृहात अनेक महत्वाच्या कायद्यांवर 2 ते 3 दिवस चर्चा होते. महत्वाच्या कायद्यांवर...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’ व ‘महाराष्ट्र अहेड’च्या नागपूर अधिवेशन विशेषांकाचे प्रकाशन

नागपूर  : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होत असते. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या‘लोकराज्य’ या मराठी...

Read more

संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

लोकराज्यच्या अधिवेशन विशेषांकाचे होणार प्रकाशन नागपूर  : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी...

Read more

जयललिता यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व हरपले – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

नागपूर : उत्कृष्ट संसदपटू, कुशल राजकारणी, अभिनेत्री आणि कठोर प्रशासक असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील प्रभावशाली...

Read more

आशा भोसलेंच्या बंगल्याचं वीज बिल 53 हजार रूपये

मुंबई - महावितरणाच्या भोंगळ कारभाराच्या बातम्या नेहमी ऐकायला येत असतात. मात्र, या भोंगळ कारभाराचा फटका आता थेट प्रसीद्ध गायिका आशा...

Read more

वेशीवरच्या पाऊलखुणा : मल्हारमय ओझर

अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले गाव शहरांच्या कवेत आल्याने कधी कधी स्वत:तच हरविल्यासारखं वाटतं. मात्र त्यांच्यातील वेगळेपण हा एक आल्हाददायक प्रवास आहे....

Read more

आणखी एक गारगाई धरण मुंबईकरांची तहान भागविणार

सुजित शिंदे * सल्लागार निवडीसाठी साडेचार कोटी मोजणार * मुंबईकरांचा 440 एमएलडी साठा वाढणार * उद्या स्थायी समितीत होणार निर्णय...

Read more

आमदार राहुल जगताप यांच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल App चे उद्घाटन संपन्न

श्रीगोंदा - नगर मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जनसामान्यांशी थेट संवाद साधणार आहेत.फेसबुक,ट्विटर आणि वेबसाईटचा वापर...

Read more

मुंबई महापालिका निवडणुकीमुळे टळली बेस्ट भाडेवाढ

मुंबई : परिवहन तूट वसुली बंद करण्यात येणार असल्याने आधीच संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ मात्र पुढच्या...

Read more
Page 48 of 74 1 47 48 49 74