टॉप न्यूज

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा पालिका मुख्यालयासमोर उपोषण

कामगार नेते रविंद्र सावंत यांचा महापालिका प्रशासनाला इशारा नवी मुंबई : १५ दिवसाच्या कालावधीत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण न...

Read more

डासनिर्मूलनासाठी प्रभाग ३४ मध्ये धूरफवारणी अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव, कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्या, चाळी,...

Read more

कामगार नेते रविंद्र सावंत यांचा तेरणा रुग्णालय व्यवस्थापणाला दणका

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारपर्यत मागितली मुदत अनंतकुमार गवई नवी मुंबई : बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी कामगार नेते रविंद्र...

Read more

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहित आहेत....

Read more

मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात मनविसे आंदोलनाच्या तयारीत

नवी मुंबई : सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदानांवर अवैधरित्या ‘फुटबॉल टर्फ’ उभारून नवी मुंबईतील मैदाने बळकावल्याप्रकरणी खाजगी शिक्षण संस्थांविरोधात गुन्हा दाखल...

Read more

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

नवी मुंबईतील प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद , ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विक्रमी मताधिक्क्याने जिंकून आणण्याचा निर्धार नवी मुंबई  : अनंतकुमार गवई...

Read more

वाशी रुग्णालयातील कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी इंटकची धडक

 नवी मुंबई :  महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी कर्मचाऱ्यांसोबत रुग्णालयाचे...

Read more

इमारत पुनर्बांधणीसाठी ५१ टक्के सभासदांची संमत पुरेशी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, महाराष्ट्र शासनाच्या तरतुदींच्या अनुषंगाने सिडको महामंडळाने आपल्या इमारत...

Read more

व्हीआरएस घेतलेल्या ४० जणांचे चेहरे पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाहीत : आदित्य ठाकरे

Navimumbailive.com@gmail.com :९८२००९६५७३ ठाणे : मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले....

Read more

निवडणुकांमध्ये जनताच ईडी सरकारला त्यांची जागा दाखवेल : आदित्य ठाकरे

Navimumbailive.com@gmail.com :९८२००९६५७३ नवी मुंबई : राज्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका तातडीने घेणे गरजेचे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी...

Read more
Page 41 of 173 1 40 41 42 173