राज्यपालांनी कुलगुरूंवर केलेली कारवाई स्वागतार्ह, मात्र अधिक कठोर कारवाई हवी!: विखे पाटील
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंविरूद्ध राज्यपालांनी केलेली कारवाई स्वागतार्ह असली तरी ही कारवाई अधिक कठोर असायला हवी होती, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...









