महाराष्ट्र

बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या निधनामुळे काँग्रेसचे तडफदार नेतृत्व हरपले!: विखे पाटील

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या निधनामुळे पक्षाचे एक उमदे व तडफदार नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...

Read more

कलावंतांना शिर्डीचे निमंत्रण

शिर्डी : शिर्डी येथील प्रसिद्ध संत श्रीसाईबाबा यांच्‍या देहसमाप्‍तीस दि.१८ ऑक्‍टोबर, २०१८ या दिवशी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. साई इतिहासातल्‍या...

Read more

न्यायालयीन चौकशी केल्यास भ्रष्ट मंत्री एका मिनिटात घरी जातील!: विखे पाटील

मुंबई : सरकार प्रामाणिक असेल तर गृहनिर्माण आणि उद्योग विभागातील गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी करावी. मंत्री एका मिनिटात घरी जातील, असे विधानसभेतील...

Read more

कल्याण डोंबिवली क्षेत्राला क्लस्टर योजना लागू करण्यास राज्य सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

धोकादायक इमारती आणि बैठ्याचाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा आमदर नरेंद्र पवार यांची लक्षवेधी सूचनेतुन क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी कल्याण  /...

Read more

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नुकसानाला सरकारच जबाबदार – जयंत पाटील

मुंबई  : मुंबई विद्यापीठात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्याप विद्यापीठाला लावता आलेले नाहीत. विद्यापीठांच्या चुकांमुळे ४...

Read more

ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांनी हुताम्यांना केले अभिवादन

** जातीवाद, धर्मवाद व असहिष्णुतेविरोधात लढा देण्याची गरजः सुशिलकुमार शिंदे ** महाराष्ट्र सरकारचा ऑगस्ट क्रांती मैदानात एकही कार्यक्रम का नाही? : मोहन प्रकाश...

Read more

इंदिराजी देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान!: विखे पाटील

मुंबई : स्व. इंदिरा गांधी या देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

Read more

राज्यपालांनी कुलगुरूंवर केलेली कारवाई स्वागतार्ह, मात्र अधिक कठोर कारवाई हवी!: विखे पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंविरूद्ध राज्यपालांनी केलेली कारवाई स्वागतार्ह असली तरी ही कारवाई अधिक कठोर असायला हवी होती, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...

Read more

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार

मुंबई : कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासारख्या विविध मागण्यांसाठी आज आझाद...

Read more

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील रहावे – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गणेशोत्सवानिमित्त तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा मुंबई - राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस विभागाने संवदेनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश...

Read more
Page 44 of 73 1 43 44 45 73