महाराष्ट्र

विघ्नहर कृषी अमृत हे सेंद्रीय खत ५० किलो बॅग पॅकिंगमध्ये माफक दरात उपलब्ध होणार : सत्यशील शेरकर

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com जुन्नर : विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या शेतीमधील मोफत माती परीक्षण करून दिले जाते. चालू लागवड...

Read more

खासगी सचिवांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची मनमानी व  नियमबाह्यरित्या होत असलेल्या बदल्यांना स्थगिती देण्याची मागणी

नवी मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची मनमानी व  नियमबाह्यरित्या होत असलेल्या बदल्यांना स्थगिती देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा...

Read more

गोकुळचे दुध महागले! गायीचे ५८ रुपये तर म्हशीचे ७४ रुपये लीटर

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com पुणे :सोमवार, दि. ५ मेपासून गोकुळ दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

Read more

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

  जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत बारावीच्या विद्यार्थ्यांची...

Read more

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत...

Read more

कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी...

Read more

टूक-टूक सुरूच: पानगळतीमुळे तांबट पक्ष्याचे दर्शन सुलभ

प्रशांत सिनकर ठाणे : हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम पर्यावरणावर होत असला, तरी ऋतुमानानुसार स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांची वर्दळ अजूनही...

Read more

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

जयेश खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com  रत्नागिरी : राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या...

Read more

कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी: हर्षवर्धन सपकाळ

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४४६ मुंबई : राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त...

Read more

डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव परिसरामध्ये स्वच्छता अभियान

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायत...

Read more
Page 6 of 72 1 5 6 7 72